Category: जालना

रांजणी येथे रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

घनसावंगी : जालना जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या पुढाकारातून घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे ११ व १२ फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपाटचे आयोजन करण्यात आले…

लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिला गायब; पहा तुमच नाव आहे का ?

मुंबई: राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांमध्ये संजय…

ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेना

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने ग्रामीण भागांवर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या कार्यकाळ संपूनही नव्या लोकप्रतिनिधींची निवड न झाल्यामुळे गावागावांतील विकासकामे ठप्प…

“महा रेशीम अभियान – २०२५” अंतर्गत शेतकरी मेळावा

जालना: जिल्हा रेशीम कार्यालय, जालना यांच्या वतीने “महा रेशीम अभियान – २०२५” अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ढेबे वस्ती…

घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडला दिलेला शब्द

अंबड : तालुक्यातील शहागड येथील बस स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. स्वच्छतागृहाअभावी महिला प्रवाशासंह स्थानिक नागरिकांची कुचुंबना होत होती. हा प्रश्न सोडविण्याचा शब्द समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिला होता.…

मनोज जरांगे म्हणाले पंकजा मुंडेंचा या प्रकरणाशी संबंध नाही

बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आल्याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही पुरावा समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून या प्रकरणावर…

मराठवाड्याच्या हक्कासाठी संघर्ष उभारण्याचे राजेश टोपेंचे आवाहन

जालना: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा मानले जाणारे जायकवाडी धरण हे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणणारे आणि लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. मात्र, MERI (Maharashtra Engineering Research Institute) संस्थेच्या महासंचालकांनी जायकवाडी…

संतोष देशमुख हत्याप्रकरण; आका तर तिसराच असल्याचा वकिलांचा दावा

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना 18 जानेवारीपर्यंत…

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेना करा, कोणी केली मागणी ?

जालना: जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत महायुतीने विजय मिळवला असला, तरी कोणत्याही आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ओबीसी महिलांनी आता जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी…