संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरद पवारांना चिंता, मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र
बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर घटनेचा उल्लेख केला आहे. या पत्रात त्यांनी…