मी यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या राजकारणाचा वीट आलाय

सिल्लोड: शिवसेना शिंदे गटाचे मराठवाड्यातील नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले मी विधानसभेची पुढील निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. अंभई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील जातीयवाद…

त्याला सोडणार नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता हे अधिकारी करणार संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात, तपासाच्या निष्पक्षतेबद्दल शंका उपस्थित झाल्यामुळे राज्य सरकारने आता जुनी विशेष तपास पथक (एसआयटी) बरखास्त करून नवीन एसआयटीची स्थापना केली आहे. जुन्या…

परळीत १०९ मृतदेह सापडल्याचा दाव्याने राज्यात खळबळ

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येने राज्यात खळबळ उडवली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाजप आमदार…

धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप, व्यावसायिक संबंध उघड

बीड: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कुटुंबीयांचा आणि वाल्मिक कराड यांचा व्यावसायिक संबंध…

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे.

धनंजय मुंडे: “मी राजीनामा दिलेला नाही,” विरोधकांचा दबाव कायम

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरद पवारांना चिंता, मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र

बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर घटनेचा उल्लेख केला आहे. या पत्रात त्यांनी…

कराड सोबतचा फोटो व्हायरल होताच, गृह खात्याकडून उचलबांगडी

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी राज्यभर खळबळ माजली असताना या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक…

मराठवाड्याच्या हक्कासाठी संघर्ष उभारण्याचे राजेश टोपेंचे आवाहन

जालना: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा मानले जाणारे जायकवाडी धरण हे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणणारे आणि लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. मात्र, MERI (Maharashtra Engineering Research Institute) संस्थेच्या महासंचालकांनी जायकवाडी…

मनोज जरांगे पाटलांविरुद्ध पोलीसात तक्रार, कोण आहे तक्रारदार जाणून घ्या

बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ परभणीत आयोजित जनआक्रोश मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी झाले. मोर्चात भाषण…